शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चेतना अभियान यात्रा पोहोचली पुसदमध्ये

By admin | Updated: December 23, 2016 02:28 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बळीराजा चेतना अभियान यात्रेचे येथील शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सहभाग : पथनाट्यातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न पुसद : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बळीराजा चेतना अभियान यात्रेचे येथील शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले. या अभियानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठाचे सल्लागार सदस्य प्रा.दिलीप अलोणे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका, असा संदेश विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून दिला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिता नाईक, तहसीलदार संजय गरकल, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने उपस्थित होत्या. यावेळी काढण्यात आलेल्या यात्रेला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. या कार्यक्रमाला प्राचार्य गणेश पाटील, प्राचार्य एस.एम. अग्रवाल, प्रा.विवेक शिरसकार, प्रा.संजय भागवत, प्रा.जीवाणी, प्रा.महल्ले, प्रा.वडोले, प्रा.अक्षय पुंडे, प्रा.खैरे, पंकज भागवत आदींची उपस्थिती होती. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक या यात्रेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य डॉ.एच.बी. नानवाला यांच्या मार्गदर्शनात अक्षय इंगोले, नीलाक्षी तडसे, तेजस बहादुरे, स्वप्नील रोकडे, श्रेयश नाईक, सुमीत तायडे, ब्रह्मानंद जाधव, शुभम चापके, शुभम देशमुख, प्रणल नुपनर, वैभव पिंपरने, अक्षय दारोळकर, प्रियंका हरणे, देवश्री आंबेकर, ममता सदावर्ते, स्रेहल व्यवहारे व इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)