शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:31 IST

पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उधारीच्या औषधीतून सुरू आहे शेतकºयांची लूट

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.संबधित सर्वच कंपनीकडून बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा केला जातो. यासाठी मोठ-मोठ्या जाहिराती करून शेतकºयांना आकर्षित केले जाते. यावर विश्वास ठेऊन अनेक शेतकºयांनी बीटी कपाशी लावण्यास सुरुवात केली. परंतु यावर्षी बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कृषी केंद्र दुकानदारांसह अनेकांचे मार्गदर्शन घेत आहे. यातूनच अळीचा नायनाट करण्यासाठी विविध औषधांची फवारणी केली जाते. औषधी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. दुकानदारही मनमानी भावाने औषधी विकून आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. एवढेच नाही तर उधारीने औषध देऊन ते दीडपटीने वसूल केले जाते. या प्रकारामुळे फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे, असे असले तरी फवारणीला अळी दादच देत नसल्याने शेतकºयांच्या काळजीत आणखीच भर पडली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.कंपनीवर ठोकणार दावाबीटी कंपन्यांनी अळी येणार नाही, अशा जाहिराती केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेऊन माझ्यासह अनेकांनी कपाशीची लागवड केली असल्याचे शेतकरी आनंदराव जगताप ‘लोकमत’सोबत बोलताना म्हणाले. आता अळींनी कपाशीवर आक्रमण केले आहे. एवढेच नाही तर फवारणीलाही ही अळी मानत नाही. त्यामुळे या विषयावर अनेक शेतकरी एकत्र येत कंपनीविरोधात दावाकरणार असल्याची माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतीशिल शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.बीटीवर अळ्यांनी आक्रमण केले, ही बाब सत्य आहे. परंतु यासाठी शेतकरीही तेवढेच जबाबदार आहे. कपाशी लागवडीच्या नियमानुसार शेतकरी बीटीची लावगड करीत नाही. रेफुजी लागवडीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अळीचा पादुर्भाव वाढला आहे.- किशोर अंबरकरकृषी अधिकारी,पंचायत समिती कळंब