शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बोगस आदिवासींविरुद्ध उलगुलान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:37 IST

आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे.

ठळक मुद्देबिरसा ब्रिगेडचे धरणे : कारवाई टाळणाºया शासनाचा विद्यार्थ्यांनी केला निषेध

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी आता बिरसा ब्रिगेडने राज्यभरात उलगुलान सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी यवतमाळातून करण्यात आला.शासकीय धोरणांच्या निषेधार्थ राज्यातील सर्व जिल्ह्यात बिरसा ब्रिगेड आंदोलन करणार आहे. सोमवारी यवतमाळातून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. तिरंगा चौकात झालेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या नोकºया बळकावल्या आहेत. या जागा रिक्त करण्यात याव्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिला. या निर्णयाची शासनाने काटेकोर अमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात शासनाने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. यामुळे बोगस आदिवासी खºया आदिवासींच्या जागा काबिज करून बसले आहेत. खºया आदिवासींना न्याय मिळावा, अशी मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.या धरणे आंदोलनात बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, राज्य संघटक जयवंत वानोळे, विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, अ‍ॅड. रामदास भडांगे, नीलेश पंधरे, विद्यार्थी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मोतिष सिडाम, नागेश कुमरे, विलास टेकाम, अमोल मडावी, जगदीश मडावी, योगेश मिरासे, पृथ्वीराज पेंदोर, गजानन साबळे, माधुरी अंजीकर, अनिल आत्राम, गणेश सलाम, रामदास भिसे, सुशिल भुरके यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते.