शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘भाजपा सरकार चले जाव’ आंदोलन

By admin | Updated: July 10, 2017 01:04 IST

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप ....

पत्रपरिषद : स्वतंत्र विदर्भासाठी खासदारांना राजीनामे मागणारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. सरकारच्या या धोरणाविरूद्ध ९ आॅगस्टपासून ‘भाजपा सरकार चले जाव’ आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आंदोलन राबविले जाणार असून या आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून खासदारांना राजीनामा मागितला जाणार आहे. ९ आॅगस्टला नागपूर येथील गडकरी वाड्यावरून या आंदोलनाची सुरूवात होईल. त्यात पहिला राजीनामा केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार नितीन गडकरींचा मागितला जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. उत्पादन खर्च आणि ५० टक्के दरानुसार शेतमालाचे दर द्यावे. वीज भारनियमन बंद करावे. विदर्भात निम्म्या दरात वीज मिळावी. यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे आंदोलनाचे प्रमुख माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रा. पुरूषोत्तम पाटील, रंजना मामर्डे, कृष्णराव भोंगाडे, प्रदीप धामणकर, विजय चाफले, किशोर परडखे, दिलीप उमरे, इंदरचंद बैद, नारायण बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.