शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:58 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, ....

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा येथे पार पडला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सोमवारी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघातील महत्त्वाकांक्षी निम्न पैनगंगा प्रकल्प व पांढरकवडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू करण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर कोणताही प्रयत्न करीत नसल्याचा आरोप मोघे यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शंकर बडे, विजय पाटील चालबर्डीकर, बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, खविसंचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर, पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, मनोज भोयर, जफर पटेल यांनी विचार व्यक्त केले. यावेळी हज यात्रा करून परत आलेले काँग्रेसचे बाबू बैलीम यांचा शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर शंकरअण्णा नालमवार, जितेंद्र मोघे, भावेश बोरेले, करीम टेलर, अमर पाटील, शिनूअण्णा नालमवार, डच्चू सोखी, हफिज पोसवाल, भाऊ भोयर, प्रेमराव वखरे, सुरेश बेनवार, अशोक काळे उपस्थित होते.