शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान

By admin | Updated: March 13, 2016 02:58 IST

तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. .....

घाटंजी : तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषा राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी माळोदे यांच्या हस्ते झाले. सरपंच छाया राठोड अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुंटवार, राठोड, सहदेव राठोड, ननवरे, मिलिंद चव्हाण, डोंगरे, दिलीप राठोड, स्वानंद चव्हाण, अरुण पवार, ज्ञानेश्वर लोखंडे, भारत राठोड, राजू मांजरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कनाके, माया चव्हाण, सिंपल राठोड, प्रेमिला जाधव आदी उपस्थित होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी ताठरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप राठोड यांनी, तर आभार कोलपावार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपला जाधव, शिवलाल राठोड, प्रल्हाद चव्हाण, भगवान लुटे, दयाराम राठोड, किसन राठोड, शंभूजी धुर्वे, मिलिंद कांबळे, शंकर काळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)