शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भुलगड तलावाच्या पाण्यासाठी कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

ठळक मुद्देरबीच्या सिंचनाचा प्रश्न : वंचित बहुजन आघाडी व भारिप-बहुजन महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. वंचित बहुजन आघाडी, भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने या शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.मागील १५ वर्षांपासून वाढोणाबाजार, चिखली, रिधोरा परिसरातील शेतकऱ्यांना भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळत नाही. पाटबंधारे विभागाची यासाठी टाळाटाळ सुरू आहे. बेंबळा प्रकल्पाशी जोडून सिंचनाची व्यवस्था करून देण्यात यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख रहीम यांनी या शेतकऱ्यांचे नेतृत्त्व केले. प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, सुभाष बहादुरे, शैलेश भानवे, विशाल पोले, सचिन शंभरकर, शेख सलीम, खंडेश्वर कांबळे, महिला आघाडीच्या करुणा मून, धम्मावती वासनिक यांच्यासह शेतकरी शेख रहीम, राजू जाधव, गणेश निंबुळकर, मुनजीम शेख, मधुकर खेडोलकर, पुरुषोत्तम गुरनुले, कवडू येरणे, अशोक लाणबले, अनिल गाडगे, नाना येरणे, मोहन गुजरकर, संजय चिमुरकर आदी उपस्थित होते.