शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

घाटंजीत अडकलेले भाट वाशिमला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली. अखेर शनिवारी प्रशासनाने या सर्वांना वाहन करून त्यांच्या मूळगावी रवाना केले.

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकार : सर्वसामान्य घाटंजीवासीयांनी केली होती रोजच्या जेवणाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : लॉकडाऊनमुळे घाटंजी येथे दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या वाशिम जिल्ह्यातील भाट कुटुंबीयांना अखेर शनिवारी त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. यासाठी प्रशासनासह सर्वसामान्य घाटंजीकरांनी पुढाकार घेतला.वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील हे मूळ रहिवासी आहेत. बाबाराव गिऱ्हे आणि त्यांच्या परिवारातील सदस्य असे १३ जण घाटंजीत अडकले होते. रणजित बोबडे, प्रशांत उगले, महेंद्र देवतळे, गणेश भोयर, संतोष अक्कलवार आदींनी त्यांची माहिती तहसीलदार पूजा मातोडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज मानेपाटील यांच्यापर्यंत पोहोचविली.त्यानंतर प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली.अखेर शनिवारी प्रशासनाने या सर्वांना वाहन करून त्यांच्या मूळगावी रवाना केले. जाताना गिऱ्हे कुटुंबीयांनी तहसीलदार मातोडे, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांच्यासह दररोज जेवण पुरविणाऱ्या घाटंजीवासीयांचे आभार मानले.भावपूर्ण निरोपवाशिममधील या नागरिकांचे घाटंजीवासींयांशी अनोखे नाते जुळले होते. त्यामुळे निरोपाच्यावेळी त्यांनी अनेकदा हात उंचावून येथील नागरिकांचे आभार मानले. त्यांच्या डोळ््यात पाणी तरळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या