शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा चिंतेच्या सावटात

By admin | Updated: November 1, 2014 23:16 IST

कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल,

मारेगाव : कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल, ही आशाही फोल ठरल्याने रबी गेल्यातच जमा आहे़ त्यामुळे आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा आणि जनावरांच्या चाऱ्याचे काय करायचे, या चिंतेने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे़हे वर्ष शेतकऱ्यांसाठी कंबरडे मोडणारे ठरले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला तीन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले़ सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडल्यावर शेतीचा हंगाम रूळावर येत असतानाच आॅक्टोबर ‘हिट’ने पिके डोळ्यासमोर वाळली़ ऐन सोयाबीन भरणीत पाणी नसल्याने सोयाबिनच्या शेंगांत दाणे भरलेच नाही़ कपाशीला बोंडे लागण्याच्या काळातच कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने आणि आॅक्टोबर तापल्याने कपाशीचे पीक हातचे गेले़यावर्षी कपाशी व सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात ५० टक्केपेक्षा जादा घट येत आहे़ त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशी अवस्था आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तर शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण असल्याचे सांगितले. खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीत तरी पीक घेऊन थोडीबहूत भरपाई काढू, या आशेवर असलेल्या बळीराजाला परतीच्या पावसाने धोका दिल्याने त्या आशाही मावळल्या आहे़ खरीपात पाऊस कमी पडल्यास, तो परतीत जोरदार बरसतो, असा वयोवृध्द शेतकऱ्यांचा अनुभव़ मात्र तो अंदाजही तालुक्यात खोटा ठरला़परतीचा तुरळक पाऊस पडल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत़ पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे़ धरणे रिकामी होत आहेत. नाले कोरडे पडले आहे़ विहिरींनी तळ गाठलेला आहे़ त्यामुळे रबीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ (शहर प्रतिनिधी)