शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

घाटंजी येथे बडगा आंदोलन

By admin | Updated: September 14, 2015 02:34 IST

शहरात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहे. याकडे नगरपरिषद व इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.

विविध समस्या : नगर सुधारणा अभियानांतर्गत शिवसेनेचा पुढाकारघाटंजी : शहरात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहे. याकडे नगरपरिषद व इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी घाटंजीतील सर्व समस्यांचे प्रतीक म्हणून रविवारी मारबत काढली. शहरात मुख्य रस्ते अतिशय खराब झाले आहे. रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. नाल्या चोकअप झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापनाची वाट लागली आहे, पाणीपुरवठा अनियमित व दूषीत होत आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मागील महिन्यात यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषणही केले होते. परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे बडग्याच्या दिवशी शहरातून मारबत काढण्यात आली. ती नगरपरिषदेसमोरून पोलीस ठाणे, शिवाजी चौक, आंबेडकर चौक मार्गे घाटी येथील राजीव गांधी चौकात नेण्यात आली. तिथे निषेध सभा घेण्यात आली. मोर्चाचे संयोजक शैलेश ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सय्यद फिरोज, सलिम छुट्टानी, विनोद महाजन, शैलेश वर्मा, विशाल अटारा, भावेश गंडेचा, अमीत प्रधान, अतिश मंथनवार, भावेश मोमीडवार आदींसह शिवसैनिक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी नगरपरिषदेचा निषेध करून आपला रोष व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)