शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

घाटंजी येथे बडगा आंदोलन

By admin | Updated: September 14, 2015 02:34 IST

शहरात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहे. याकडे नगरपरिषद व इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.

विविध समस्या : नगर सुधारणा अभियानांतर्गत शिवसेनेचा पुढाकारघाटंजी : शहरात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहे. याकडे नगरपरिषद व इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी घाटंजीतील सर्व समस्यांचे प्रतीक म्हणून रविवारी मारबत काढली. शहरात मुख्य रस्ते अतिशय खराब झाले आहे. रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. नाल्या चोकअप झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापनाची वाट लागली आहे, पाणीपुरवठा अनियमित व दूषीत होत आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मागील महिन्यात यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषणही केले होते. परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे बडग्याच्या दिवशी शहरातून मारबत काढण्यात आली. ती नगरपरिषदेसमोरून पोलीस ठाणे, शिवाजी चौक, आंबेडकर चौक मार्गे घाटी येथील राजीव गांधी चौकात नेण्यात आली. तिथे निषेध सभा घेण्यात आली. मोर्चाचे संयोजक शैलेश ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सय्यद फिरोज, सलिम छुट्टानी, विनोद महाजन, शैलेश वर्मा, विशाल अटारा, भावेश गंडेचा, अमीत प्रधान, अतिश मंथनवार, भावेश मोमीडवार आदींसह शिवसैनिक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी नगरपरिषदेचा निषेध करून आपला रोष व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)