शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

अतिक्रमणधारकांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:23 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. यात कळंब व चापर्डा येथील अतिक्रमणधारकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देयोग्य मोबदला मिळावा : राष्ट्रीय मार्गासाठी भूसंपादन

ऑनलाईन लोकमतकळंब : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. यात कळंब व चापर्डा येथील अतिक्रमणधारकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या लोकांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागण्या मान्य झाल्याने रविवारी मागे घेण्यात आले.येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपनगराध्यक्ष मनोज काळे यांची उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी आशिष धोबे, विनोद शेंडे यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत सर्वांना योग्य मोबदला दिला जाईल, बेघर होणाऱ्यांना घरकुलामध्ये प्राधान्य देण्यात येईल. यासह इतर मागण्या लेखी स्वरुपात मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आमदार डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन उपोषण मागे घेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, मुन्ना लाखीयाँ, रुपेश राऊत, मंडळ अधिकारी राजेश शिंदे आदी उपस्थित होते.महिला व मुलांचाही सहभागचापर्डा व कळंब माथा वस्तीमधील घरे रस्त्याच्या कामात उद्ध्वस्त होत आहे. अशा कुटुंबातील महिला, लहान मुलेही उपोषणात सहभागी झाले होते. त्यांना वातावरणातील बदलाचा मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु शेवटी मागण्या मान्य झाल्याने सर्वांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता.