बेंबळा धरणाची चार दारे मंगळवारपासून ५० सेमीने उघडली आहे. प्रती सेकंद १८० घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. घुईखेड पुनर्वसनाची काही कामे शिल्लक असल्याचे कारण सांगून गेट उघडून धरणातील पाणी नदी पात्रात सोडून दिले जात आहे. या प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा आहे. प्रत्येक वर्षी कमी जलसाठ्यावरच दारे उघडली जात असल्याने हे धरण १०० टक्के कधी भरणार हा प्रश्न आहे.
बेंबळाची दारे उघडली :
By admin | Updated: June 25, 2015 02:31 IST