शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घरकुलाचे धनादेश काढण्यास टाळाटाळ

By admin | Updated: July 5, 2014 01:35 IST

शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे.

यवतमाळ : शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे. मात्र वेळेवर निधीच मिळत नसल्याने अनेकांच्या घराचे काम अर्ध्यावच रखडले आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्षित धोरण कारणीभूत ठरत आहे. शासनाच्या निधीतून घरकूल मिळाल्याने अनेक गरीब लाभार्थ्यांनी झोपडी मोडून घराचे काम सुरू केले. योजना राबविताना सुरुवातीला नगरपरिषदेतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्याची भाषा केली जात होती. पहिला हप्ताही तितक्याच तत्परतेने देण्यात आला. वेळोवेळी पैसे मिळणार म्हणून अनेकांनी पदरमोड करून घराचे काम सुरू केले. प्रत्यक्षात बांधकामासाठी येणार खर्च आणि मिळणार निधी यात बरीच तफावत आहे. याही स्थितीत घरासाठी सर्व काही म्हणत अनेकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन काम सुरू ठेवले. शेवटी आर्थिक मर्यादा आल्याने नगरपरिषद कार्यालयात लाभार्थ्यांना चकरा मारण्याची शिवाय पर्याय नाही. येथे मुख्याधिकारी कधीच उपलब्ध होत नाही. इतर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून जातात. मुख्याधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर संपर्क केल्यानंतरही ते उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत व्यथा सांगायची कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांची अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर पकड नसल्याने अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील प्रभारी कार्यालय अधीक्षक आणि लेखापालाच्या मनमानीमुळे लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. बरेचदा मुख्याधिकाऱ्यांनी धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतरही तो जमा करण्यासाठी संबंधितांकडून अकारण वेळ लावला जातो. येत्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी )