शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

अवधूतची अकाली एक्झीट चटका लावून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:53 IST

पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात पुढाकार : आकस्मिक निधनाने नरसापूरवर शोककळा

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.नरसापूर येथे पाणी फाऊंडेशनचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गावातील हजारो हात गाव पाणीदार करण्यासाठी झटत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात युवक घाम गाळत आहे. स्पर्धेतील श्रमदानात अवधूत वैद्य हा युवकही मागे नव्हता. अगदी सुरुवातीपासून आणि तेवढ्याच मनापासून त्याने गावातील युवकांना एकत्र केले. पाण्याचे महत्व पटवून दिले.अवधूतने श्रमदानाचे महत्व पटवून देत दुष्काळावर मात करण्याचा संकल्प केला. त्यामुळे इतर युवकांमध्येही विश्वास जागृत झाला. एक-एक करत शेकडो युवक या चळवळीत सहभागी झाले. श्रमदानाच्या कामात सर्वांनी झोकुन दिले. गावकºयांसोबत मागील एक महिन्यापासून अखंडीतपणे अवधूत हा गावातील दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या प्रयत्नाला गावकऱ्यांनीही तेवढीच साथ दिली. परंतु अवधूतच मात्र सर्वांची साथ सोडून कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अवधूतचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आहे. दुष्काळावर मात करणे हीच खरी अवधूतसाठी श्रध्दाजंली ठरेल, सांगत पुन्हा नव्याने जोमाने गावकरी कामाला लागले आहे.डफडी वाजवून जनजागृतीअवधूत हा डफडी वाजवून सर्वांना श्रमदानास निघण्यासाठी प्रवृत्त करायचा. रोज सकाळ-संध्याकाळ त्याचा हा उपक्रम सुरु असायचा. यामध्ये युवकही त्यांना मोलाची साथ देत होते. एकंदरीत तो अतिशय उत्साहाने डफडी वाजवून जनजागृती करायचा. त्यामुळे आता डफडी कोण वाजविणार या प्रश्नासोबतच अवधूतची जागा कोण भरुन काढणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.