शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:23 IST

सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पांढरकवडा तालुक्यातील जनता दरबारात वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली. शुक्रवारी रूढा, कारेगाव व अर्ली येथे जनता दरबार आयोजित केला होता.केळापूर तालुक्यातील अर्ली, घुबडी, कारेगाव बंडल, सुकंडी, चनाखा व रूढा परिसरातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कोलाम, पारधी यांच्या रस्ता, वीज, पाणी, घरकूल, अन्न सुरक्षा, जमिनीचे पट्टे व आदिवासी ग्रामविकास विकास योजनांपासून वंचित ठेवण्यास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. पाठपुरावा करूनही जनतेचे एकही काम होत नसेल, तर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला.तहसीलदार महादेव जोरवार, गटविकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, महावितरणचे उपअभियंता शेख, उपविभागीय अन्न व पुरवठा अधिकारी झाडे, विभागीय वन अधिकारी पवार, सहायक निबंधक मेश्राम यांच्यासह त्यांनी पोडावर सुविधांची पाहणी केली. तेथे ग्रामस्थांनी निवारा, पिण्याचे पाणी, वीज, घरकूल आदी समस्या मांडल्या. त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत तोडगा काढण्याची ग्वाही तिवारी यांनी दिली.रूढा येथे शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी आयोजित केलेल््या जनता दरबारात ७७ वर्षीय सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी नरसिंगराव कुस्केनवार यांनी ग्रामसेवक कोणतेही काम करण्यास तयार नसून प्रत्येकवेळी ग्रामविकासाच्या प्रश्नावर अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार केली.