शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:23 IST

सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पांढरकवडा तालुक्यातील जनता दरबारात वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली. शुक्रवारी रूढा, कारेगाव व अर्ली येथे जनता दरबार आयोजित केला होता.केळापूर तालुक्यातील अर्ली, घुबडी, कारेगाव बंडल, सुकंडी, चनाखा व रूढा परिसरातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कोलाम, पारधी यांच्या रस्ता, वीज, पाणी, घरकूल, अन्न सुरक्षा, जमिनीचे पट्टे व आदिवासी ग्रामविकास विकास योजनांपासून वंचित ठेवण्यास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. पाठपुरावा करूनही जनतेचे एकही काम होत नसेल, तर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला.तहसीलदार महादेव जोरवार, गटविकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, महावितरणचे उपअभियंता शेख, उपविभागीय अन्न व पुरवठा अधिकारी झाडे, विभागीय वन अधिकारी पवार, सहायक निबंधक मेश्राम यांच्यासह त्यांनी पोडावर सुविधांची पाहणी केली. तेथे ग्रामस्थांनी निवारा, पिण्याचे पाणी, वीज, घरकूल आदी समस्या मांडल्या. त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत तोडगा काढण्याची ग्वाही तिवारी यांनी दिली.रूढा येथे शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी आयोजित केलेल््या जनता दरबारात ७७ वर्षीय सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी नरसिंगराव कुस्केनवार यांनी ग्रामसेवक कोणतेही काम करण्यास तयार नसून प्रत्येकवेळी ग्रामविकासाच्या प्रश्नावर अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार केली.