शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:23 IST

सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पांढरकवडा तालुक्यातील जनता दरबारात वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली. शुक्रवारी रूढा, कारेगाव व अर्ली येथे जनता दरबार आयोजित केला होता.केळापूर तालुक्यातील अर्ली, घुबडी, कारेगाव बंडल, सुकंडी, चनाखा व रूढा परिसरातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कोलाम, पारधी यांच्या रस्ता, वीज, पाणी, घरकूल, अन्न सुरक्षा, जमिनीचे पट्टे व आदिवासी ग्रामविकास विकास योजनांपासून वंचित ठेवण्यास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. पाठपुरावा करूनही जनतेचे एकही काम होत नसेल, तर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला.तहसीलदार महादेव जोरवार, गटविकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, महावितरणचे उपअभियंता शेख, उपविभागीय अन्न व पुरवठा अधिकारी झाडे, विभागीय वन अधिकारी पवार, सहायक निबंधक मेश्राम यांच्यासह त्यांनी पोडावर सुविधांची पाहणी केली. तेथे ग्रामस्थांनी निवारा, पिण्याचे पाणी, वीज, घरकूल आदी समस्या मांडल्या. त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत तोडगा काढण्याची ग्वाही तिवारी यांनी दिली.रूढा येथे शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी आयोजित केलेल््या जनता दरबारात ७७ वर्षीय सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी नरसिंगराव कुस्केनवार यांनी ग्रामसेवक कोणतेही काम करण्यास तयार नसून प्रत्येकवेळी ग्रामविकासाच्या प्रश्नावर अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार केली.