शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

ओल्या दुष्काळासाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

आर्णी : तालुक्यातील प्रत्येक गावात मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...

आर्णी : तालुक्यातील प्रत्येक गावात मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

अति पावसामुळे शेतातील कापसाची बोंडे सडत आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहे. तुरीचेही नुकसान झाले आहे. मागील ३ वर्षांपासून सततची नापिकी असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. विमा कंपनीने प्रत्येक शिवाराचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल, या उद्देशाने शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निवेदन विठ्ठल देशमुख, दिगांबर बुटले, प्रवीण मुदलवार, विजय ढाले, विलास वातिले, लक्ष्मण पठाडे, रवींद्र नालमवार, सुनील पद्मावार आदींनी नायब तहसीलदार संतोष गजभिये यांना दिले.