शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

ओल्या दुष्काळासाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

आर्णी : तालुक्यातील प्रत्येक गावात मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...

आर्णी : तालुक्यातील प्रत्येक गावात मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

अति पावसामुळे शेतातील कापसाची बोंडे सडत आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहे. तुरीचेही नुकसान झाले आहे. मागील ३ वर्षांपासून सततची नापिकी असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. विमा कंपनीने प्रत्येक शिवाराचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल, या उद्देशाने शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निवेदन विठ्ठल देशमुख, दिगांबर बुटले, प्रवीण मुदलवार, विजय ढाले, विलास वातिले, लक्ष्मण पठाडे, रवींद्र नालमवार, सुनील पद्मावार आदींनी नायब तहसीलदार संतोष गजभिये यांना दिले.