शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कृती आराखड्यात बनावट अधिग्रहणाला चाप

By admin | Updated: March 11, 2017 01:02 IST

पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षी अधिग्रहणातून पदाधिकारीच आपली तिजोरी भरतात.

महागावात पाणीटंचाईचा आढावा : अधिग्रहणाच्या निम्म्या प्रस्तावांना लावली कात्री महागाव : पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षी अधिग्रहणातून पदाधिकारीच आपली तिजोरी भरतात. या प्रकाराला चाप बसविण्याची मागणी करून अधिग्रहणाच्या निम्म्या प्रस्तावाला कात्री लावण्यात आली आहे. गरज असेल तेथे यंत्रणेमार्फत पाहणी करून निर्णय घेतले जावे, असे निर्देश आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिले आहे. महागाव पंचायत समितीच्या सटवाराव नाईक सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. गतवर्षी केलेल्या उपाययोजना आणि आता जाणवू लागलेली पाणीटंचाई याचे वास्तव या सभेत अनेक गावच्या सरपंचांनी मांडले. जलयुक्त शिवारवर करोडो रुपये खर्च झाल्यानंतरही पाणीटंचाई कायम आहे. अनेक गावात विहीर अधिग्रहण, टँकरची मागणी करण्यात येत आहे. जलयुक्त शिवारवर संशय निर्माण झाल्याने कृषी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्याची सूचना आमदारांनी दिली. सभेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेला सभापती गोदावरी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे, विलास भुसारे, परशराम डवरे, पंचायत समिती सदस्य गजानन कांबळे, संदीप ठाकरे, नत्थू आढाव, जनाबाई जाधव, गोदावरी कदम, बेबीताई मुडे, नगरपंचायत मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, तहसीलदार नारायण इसाळकर, बीडीओ राहुल शेळके, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)