शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

साडेतीन कोटींच्या पूरक कृती आराखड्याला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:59 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला कृती आराखडाही अपुरा ठरत आहे. त्यामुळे तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : जिल्ह्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कृती आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला कृती आराखडाही अपुरा ठरत आहे. त्यामुळे तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. आता जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा १४ कोटी २० लाखांचा झाला आहे. टंचाई निवारण्याच्या इतिहासातील जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कृती आराखडा होय.यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी पुरवठा योजनाही ठप्प झाल्या आहेत. प्रकल्पही तळाला जात आहे. अशा स्थितीत पाणीटंचाई निवारणासाठी दहा कोटी ७९ लाखांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली होती. परंतु पाणीटंचाईची तीव्रता पाहता हा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे पूरक कृती आराखड्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने प्रशासनाकडे सादर केला. त्यावरून जिल्हाधिकाºयांनी तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यात पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पूरक नळ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच खासगी विहिरी अधिग्रहण आणि टँकरसाठी एक कोटींचा निधी आरक्षित आहे. ३३ टँकर आणि १०३ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे.इसापूरचे पाणी पैनगंगेच्या पात्रातउमरखेड शहर आणि ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी पुसद तालुक्यातील इसापूर धरणातून १.७५ दलघमी पाणी पैनगंगा पात्रात सोडण्यात आले. यामुळे ४५ गावांना दिलासा मिळणार आहे.