शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नळासाठी अर्जांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:54 IST

यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली चौफेर रस्ते खोदले गेले आहे. तर कुठे रस्त्यांना भगदाड पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेजेस झाल्या आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्दे‘मजीप्रा’ : खोदकामामुळे ठिकठिकाणी लिकेज, पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली चौफेर रस्ते खोदले गेले आहे. तर कुठे रस्त्यांना भगदाड पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेजेस झाल्या आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. अशा तुटलेल्या पाईपलाईन तातडीने जोडण्यात याव्या म्हणून यवतमाळ शहरातून शेकडो अर्ज जीवन प्राधिकरणाकडे पोहोचल्याची माहिती आहे. मात्र प्राधिकरणाकडून तेवढ्या तत्परतेने त्याची दखल घेऊन नळ जोडणी पूर्ववत करण्याचे काम होताना दिसत नाही.अमृत योजनेअंतर्गत बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळ शहरासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता बेंबळावरून थेट निळोणा प्रकल्पावर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. याशिवाय रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी डांबर वाहून गेल्याने रस्ते उघडे पडले आहे. रस्त्यांना जागोजागी खोल खड्डे पडले आहे. या कारणांनी जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन डॅमेज झाल्या आहेत. त्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो आहे. लिकेजेसमुळे नागरिकांना आधीच पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. अखेरच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही, ज्यांना पाणी मिळते ते दूषित आहे. त्यामुळे नागरिकांनी लिकेजेस बंद करून नळ जोडणी करून द्यावी म्हणून जीवन प्राधिकरणाकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी, विणवण्या केल्या आहेत. मात्र प्राधिकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे लिकेजेस, पाण्याचा अपव्यय, दूषित पाणीपुरवठा जैसे थे आहे.अमृत योजनेंतर्गत शहरात नव्यानेच टाकलेले पाईपही अनेक ठिकाणी लिक आहेत. योजना पूर्ण होण्यापूर्वीच दुरुस्तीच्या कामावर आली आहे. या कामांचीही चौकशी होण्याची गरज आहे.सराफा बाजारातील लिकेजेस चक्क नालीतयवतमाळच्या गांधी चौकातील सराफा बाजाराच्या ओळीत नालीतून गेलेली पाईपलाईन गेल्या कित्येक महिन्यांपासून फुटलेली आहे. त्यातून पाणी वाहते आणि त्यात नालीतील दूषित पाणी जाऊन ते घराघरात पोहोचते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्राधिकरणाने ते लिकेजेस बंद करण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष.