शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंगणवाडी, बालवाडी तार्इंचा संप

By admin | Updated: March 21, 2017 00:06 IST

अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या मागणीकरिता सोमवारपासून दोन दिवशीय राज्यव्यापी संप पुकारला आहे.

४० वर्षात चारदाच वाढ : पाँडेचरीत १६ हजार, महाराष्ट्रात ५ हजारयवतमाळ : अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या मागणीकरिता सोमवारपासून दोन दिवशीय राज्यव्यापी संप पुकारला आहे. आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना हे आंदोलन करीत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडीताई सहभागी झाल्या असून मानधन वेतनात रूपांतरित करण्याची मागणी केली आहे. पाँडेचरीमध्ये अंगणवाडीताईला १६ हजार २०० रूपयांचे मानधन आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ पाच हजार रूपये मानधन देण्यात येते. हा दुजाभाव का, असा सवाल करीत मानधन वाढविण्याची मागणी करण्यात आली. मानधन वेतनात रूपांतरित करण्याची विनंतीही करण्यात आली. गत ४० वर्षांत अंगणवाडीताईच्या मानधनात केवळ चार वेळा तोकडी वाढ केली आहे. एक महिन्याची उन्हाळी सुटी मंजूर करण्यात यावी, महागाई भत्ता, वार्षिक मानधनवाढ, पेमेंट आॅफ ग्रॅज्युईटी लागू करावी, प्रोव्हीडंट फंड अ‍ॅक्ट लागू करावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोेलनाचे नेतृत्व उषा डंभारे यांनी केले. यावेळी गुलाब उम्रतकर, पल्लवी रामटेके, रमा गजभार, सविता कट्यारमल, रेखा लांडे, अनिता जगताप, निर्र्मला मोहरकर आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)