शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

आनंदवाडीच्या महिलांची पाण्यासाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:18 IST

यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देदीड किलोमीटरची पायपीट : सरपंच, सचिवांच्या दुर्लक्षामुळे संताप

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.आनंदवाङी येथे १०० टक्के पारधी बांधवांची वस्ती आहे. मात्र या गावाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे सध्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आनंदवाङीच्या महिलांना गावाबहेरून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. गावात नळयोजनेव्दारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र गेल्या ८ दिवसांपासून नळयोजनेच्या विहिरीवरील ङीपी जळाल्यामुळे गावात पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे गावालगतच्या दीड किलोमीटर अंतरावरील शेतातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.काही दिवसांपूर्वी महसूल राज्यमंत्री संजय राठोङ यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी पाणीटंचाईबाबत हयगय ऐकली जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा इशाराही गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आता आनंदवाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.