शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कृषी विभागाचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:12 IST

फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही.

ठळक मुद्देआमदारांचा इशारा : कळंब बाजार समितीत कृषी नियोजन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. यापुढे कृषी विभागाचे दुर्लक्ष कदापि खपवून घेणार नाही, असा ईशारा आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिला.येथील बाजार समितीमध्ये आयोजित कृषी नियोजन कार्यशाळेत आमदार डॉ. उईके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी पाटील, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, सरपंच किशोर जगताप, महावितरणच्या यामिनी पिंपळे, संजय पाठक, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, किशोर अंबरकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार म्हणाले, यापुढे कृषी कर्मचारी व अधिकाºयांची जबाबदारी निश्चित करा. तसा फलक दर्शनी भागावर लावा. यापुढे विषबाधेसारखे प्रकार घडल्यास कृषी विभागाला सोडले जाणार नाही. तसेच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांनाही त्यांनी चांगलेच धाºयावर धरले. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकºयांना फवारणीसंदर्भात सुरक्षा कीट वितरीत करण्यात आल्या.