शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

२८८ दिवे प्रज्वलित करून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 21:47 IST

येथील ग्रामीण रूग्णालयात २८८ दिवे प्रज्वलीत करून युवा शेतकरी संघटनेने रूग्ण व कर्मचाºयांसह निषेधात्मक दिवाळी साजरी केली.

ठळक मुद्देयुवा शेतकरी संघटना : मृत्युमखी पडलेल्या शेतकरी, मजुरांना घाटंजीत श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील ग्रामीण रूग्णालयात २८८ दिवे प्रज्वलीत करून युवा शेतकरी संघटनेने रूग्ण व कर्मचाºयांसह निषेधात्मक दिवाळी साजरी केली.राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शतकरी आत्महत्या होत आहे. शेतकरी, शेतमजुरांना विषारी कीटकनाशकांमुळे जीव गमवावे लागत आहे. याचा संघटनेने निषेध नोंदविला. तसेच मृत शेतकरी, शेतमजुरांना २८८ दीवे लावून श्रद्धांजली अर्पण केली. राज्यात मुख्यमंत्र्यांसह २८८ आमदार आहे. त्यांचा निषेध म्हणून त्यांच्या नावाचे हे २८८ दीवे लावण्यात आले होते.या दिव्यांवर निषेध असे लिहण्यात आले होते. भाजपाने २0१४ च्या निवडणूक जाहिरनाम्यात शेती मालाला ऊत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा देऊन आधारभूत किंमत देण्याची ग्वाही दिली होती. मात्र तीन वर्षे लोटूनही राज्य सरकारने शिफारस केल्याएवढ्याही आधारभूत किंमती दिल्या नाहीत. यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप संघटनेने केला. केवळ निषेध व आंदोलन न करता, यावेळी संघटनेतर्फे शहरातील गरीब नागरिकांना तेल वाटप करून गरजूंना मदत करण्यात आली. आंदोलनात आकाश बुर्रेवार, गजानन पालेवार, सुनील हूड, संतोष अक्कलवार, गुणवंत लेनगुरे, पंकज बावणे, मंगेश कोमावर, किशोर मडगुलवार, मयूर उईके, सागर आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.