शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कामात कुचराई करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठ्यांवर कारवाई

By admin | Updated: July 17, 2016 00:51 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत हयगय करणे, कार्यालयीन कामकाजात हयगय करणे,

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत हयगय करणे, कार्यालयीन कामकाजात हयगय करणे, मुख्यालयी हजर न राहणे यासह विविध कारणाने ग्रामसेवकाचे निलंबन, तलाठ्याची वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना धडकताच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी ‘लोकमत’ला दिली. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राठोड गावात येत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांपुढे आली. शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणाची तपासणी करताना अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. यामुळे ग्रामसेवक राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले होते. यासोबतच मनपूरचे ग्रामसेवक क्षीरसागर यांनी बळीराजा चेतना अभियानाची अंमलबजावणी गंभीरतेने केली नाही. या अभियानात हयगय करण्यात आल्याचा ठपका ग्रामसेवक क्षीरसागर आणि तलाठी यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे या कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानुसार ग्रामसेवकाचे निलंबन, वेतनवाढ रोखणे अशी कारवाई करण्यात आल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)