शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वणीकरांसाठी ७५ कोटींचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:03 IST

वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीवरून होणार पाणीपुरवठा : सिंचन मुख्य अभियंत्यांची तांत्रिक मान्यता

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ७५ कोटींच्या या प्रकल्पाला आयुक्त कार्यालयाने तांत्रिक मान्यता दिली आहे. १९ डिसेंबरला मुख्यमंत्री आर्थिक मंजुरी देणार आहेत.सध्या वणी शहराला पाणी पुरवाठा करण्यासाठी निर्गुडा नदीचाच एकमेव आधार आहे. या नदीचे पाणी मार्चपर्यंतच पुरणार आहे. यावर मात करण्यासाठी स्वर्ण जयंती योजनेतून पाणी पुरवठ्याचा नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.७५ कोटींचा हा प्रकल्प आहे. पुढील ५० वर्षांच्या दृष्टीने त्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी वर्धा नदीवरून ११ किलोमिटरची नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. पाच नवीन टाक्या आणि गावामध्ये १४४ किलोमिटर पाईप लाईनचे नवीन जाळे विणले जाणार आहे.या कामासाठी १५ कोटींचा खनिज विकास निधी वापरला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणी मिळावे, असे नियोजन यातून करण्यात आले आहे. जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभिंयंता एस. एस. पारथळ यांनी याला सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली आहे.वर्धा नदीतून पाणी उपसा केल्यानंतर रांगणा गावाजवळ बंधारा टाकला जाणार आहे. जॅकवेलने पाणी खेचले जाणार आहे. त्याकरिता चार तरंगते मोटरपंप बसविले जाणार आहे. वणी शहरात या पाण्यासाठी नवीन फिल्टर प्लाण्ट उभा करण्यात येणार आहे.नळ योजनेच्या कामकाजाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आर्थिक मान्यता बाकी आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेने काम पूर्ण केले आहे.- तारेंद्र बोर्डे,नगराध्यक्ष वणी