शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

कृषिपंपधारकांकडे ७४६ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:56 IST

दोन कोटी जमा : आठ हजार शेतकऱ्यांनी भरले बिलआॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांकडे ७४६ कोटींचे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. ३० नोव्हेंरपर्यंत बिल न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला होता. या कालावधीत केवळ आठ हजार शेतकऱ्यांनाच बिल फेडता आले. तर ९८ हजार ...

दोन कोटी जमा : आठ हजार शेतकऱ्यांनी भरले बिलआॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांकडे ७४६ कोटींचे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. ३० नोव्हेंरपर्यंत बिल न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला होता. या कालावधीत केवळ आठ हजार शेतकऱ्यांनाच बिल फेडता आले. तर ९८ हजार शेतकऱ्यांना वीज बिलाची परतफेडच करता आली नाही.शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचन विहिरी बांधल्या. मात्र शेतमालाला भाव नसल्याने कर्जाची परतफेडच करता आली नाही. अशा स्थितीत थकीत वीज बिलाचे पैसे तत्काळ भरण्याच्या सूचना कंपनीने दिल्या आहेत. हे बिल थोडेथोडके नाहीतर लाख, दोन लाखांपर्यंत आहे. वीज बिल, विहिरीसाठी घेतलेले कर्ज आणि पिकासाठी घेतलेले कर्ज, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.३० नोव्हेंबरपर्यंत आठ हजार शेतकºयांनी दोन कोटींची थकबाकी जमा केलीे. ९८ हजार शेतकºयांना छदामही भरता आला नाही. या स्थितीत वीज कापल्या गेल्यास सिंचनावर विपरित परिणाम होणार आहे.अनेकांना मीटरच नाहीकृषिपंपांना अवास्तव वीज बिल देण्यात आले. याकरिता आकारण्यात आलेले विजेचे युनीट अंदाजिच धरण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मीटरच नाही. विशेष म्हणजे, दररोज १५ तासांचं भारनियमन याठिकाणी लादण्यात आले आहे.हंगामाची भिस्त वीज पुरवठ्यावरचसंपूर्ण हंगामाची भिस्त सिंचनावर आहे. सिंचनासाठी लागणारी वीज गुल झाल्यास शेतकऱ्यांना पीकच घेता येणार नाही. यामुळे संकटावर मात करीत उभे केलेले पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान राज्य शासनाला भरून देणे अवघड होणार आहे.