शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

दोन लाख शेतकऱ्यांचे ७४ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:53 IST

सततच्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. यातच गतवर्षीच्या दुष्काळी ...

सरकारने शब्द फिरविला : सर्कलनिहाय मदतीत ५० टक्के कपातयवतमाळ : सततच्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. यातच गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. विमा उतरविणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची तोकडी मदत मिळाली. याच सुमारास विमा न उतरविणारे शेतकरी मदतीस मुकले. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० टक्के मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात केली होती. प्रत्यक्षात मंजूर विम्याच्या निकषाच्या ५० टक्केच मदत मिळणार आहे. राज्य शासनाने शब्द फिरविल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे.दुष्काळी स्थितीत राज्य शासनाने केलेली मदतीची घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक होती. असे असले तरी या घोषणेनंतर राज्य शासनाने सोयीनुसार मदतीचा शब्द फिरविला आहे. हेक्टरी मदत देताना जिरायती आणि बागायती असा फरक केला जातो. यासाठी ६ हजार ते २५ हजार रूपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. याला पर्याय म्हणून पीकविमा कंपनीने जाहीर केलेल्या मदतीच्या ५० टक्के मदत देण्याचे निकष राज्य शासनाने जाहीर केले आहेत. यातही सर्कलनिहाय मिळालेली मदत वेगवेगळी आहे. कुणाला १५० रूपये हेक्टरी मदतही दिली गेली आहे. याच्या निम्मी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत एक ते दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित आहे. यामुळे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणेच शेतकऱ्यांना अत्यल्प मदत वितरित होणार आहे. (शहर वार्ताहर)