शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

७०० गावे टंचाईच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:42 IST

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई उपाययोजना कागदावरच : साडेचार कोटींचा कृती आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुºया पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जलयुक्तशिवार आणि वॉटर कप स्पर्धा राबवूनही अनेक गावे तहानलेली आहे. येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. जून २०१९ अखेरपर्यंत सुमारे ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरीही दिली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान सुमारे २६९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. याशिवाय एप्रिल ते जूनपर्यंत आणखी ४३१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाभरात तब्बल ६६४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. सोबतच ८९ ठिकाणी टँकर अथवा बैलबंडीद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार कोटी ४७ लाख ६२ हजारांचा खर्च अपेक्षित आहे.मागील वर्षीच्या अनेक योजना रखडल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणच्या योजना रखडल्या आहे. काही गावांमध्ये निधीअभावी योजना ठप्प पडल्या आहेत. काही गावांमध्ये गाव समितीच्या वादातून योजना रखडल्या आहे. अनेक ठिकाणी पाईपही पोहोचले नाही. काही ठिकाणी विंधन विहिरी खोदूनही पाणी लागले नाही. त्याऐवजी दुसºया ठिकाणी विंधन विहीर केली गेली नाही. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.