शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

६३ हजार घरकुलांसाठी हवे ५९८ कोटी

By admin | Updated: October 11, 2014 23:14 IST

आर्थिक दारिद्र्यामुळे उभ्या आयुष्यात हक्काचे घर बांधता आले नाही. मात्र शासनाच्या योजनेतून त्यांचे स्वप्न सकारत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने ५८ हजार ६५६ कुटुंबांना हक्काचे

यवतमाळ : आर्थिक दारिद्र्यामुळे उभ्या आयुष्यात हक्काचे घर बांधता आले नाही. मात्र शासनाच्या योजनेतून त्यांचे स्वप्न सकारत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने ५८ हजार ६५६ कुटुंबांना हक्काचे घर मिळले. तर ६३ हजार ४७६ कुटुंब प्रतीक्षेत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५९८ कोटी रूपये लागणार आहेत. इतका मोठा निधी एकाच वर्षी मिळणे अशक्य आहेत. त्यामुळे निधीची तरतुद होईपर्यत या कुटुंबांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने इंदिरा आवास योजनेतील घरकुल उभारले जात आहे. मात्र या घरकुलासाठी लागणारा निधी एकदम उभारणे अशक्य असल्याने दरवर्षी टप्प्या टप्प्याने घरकुल उभारले जात आहे. शासनाच्या निकषानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना घरकुल बांधुन दिले जाते. त्यासाठी जिल्ह्याची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. २००८ मध्ये घरकुलाची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये १ लाख २२ हजार १२३ कुटुंबाचा समावेश होता. गत सहा वर्षात ४४ हजार ३१८ कुटुंबांचे घर पूर्ण झाले. १४ हजार ३०८ घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. ६३ हजार ४७६ कुटुंबाचे घर अद्यापही तयार व्हायचे आहे. गत सहा वर्षाचा अनुभव लक्षात घेता पुढे आणखी इतकेच वर्ष लागतील असा अंदाज आहे.एका घरकुलासाठी ९५ हजार रूपये अनुदान दिले जाते. यामध्ये लाभार्थ्याला ५ हजार रूपयाचे स्व:ताचे गुंतवायचे असतात. (शहर वार्ताहर)