शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

६३ हजार घरकुलांसाठी हवे ५९८ कोटी

By admin | Updated: October 11, 2014 23:14 IST

आर्थिक दारिद्र्यामुळे उभ्या आयुष्यात हक्काचे घर बांधता आले नाही. मात्र शासनाच्या योजनेतून त्यांचे स्वप्न सकारत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने ५८ हजार ६५६ कुटुंबांना हक्काचे

यवतमाळ : आर्थिक दारिद्र्यामुळे उभ्या आयुष्यात हक्काचे घर बांधता आले नाही. मात्र शासनाच्या योजनेतून त्यांचे स्वप्न सकारत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने ५८ हजार ६५६ कुटुंबांना हक्काचे घर मिळले. तर ६३ हजार ४७६ कुटुंब प्रतीक्षेत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५९८ कोटी रूपये लागणार आहेत. इतका मोठा निधी एकाच वर्षी मिळणे अशक्य आहेत. त्यामुळे निधीची तरतुद होईपर्यत या कुटुंबांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने इंदिरा आवास योजनेतील घरकुल उभारले जात आहे. मात्र या घरकुलासाठी लागणारा निधी एकदम उभारणे अशक्य असल्याने दरवर्षी टप्प्या टप्प्याने घरकुल उभारले जात आहे. शासनाच्या निकषानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना घरकुल बांधुन दिले जाते. त्यासाठी जिल्ह्याची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. २००८ मध्ये घरकुलाची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये १ लाख २२ हजार १२३ कुटुंबाचा समावेश होता. गत सहा वर्षात ४४ हजार ३१८ कुटुंबांचे घर पूर्ण झाले. १४ हजार ३०८ घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. ६३ हजार ४७६ कुटुंबाचे घर अद्यापही तयार व्हायचे आहे. गत सहा वर्षाचा अनुभव लक्षात घेता पुढे आणखी इतकेच वर्ष लागतील असा अंदाज आहे.एका घरकुलासाठी ९५ हजार रूपये अनुदान दिले जाते. यामध्ये लाभार्थ्याला ५ हजार रूपयाचे स्व:ताचे गुंतवायचे असतात. (शहर वार्ताहर)