शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
2
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
3
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
4
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
5
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
6
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
7
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
8
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
9
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
10
पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
11
अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
12
Crime: बायकोचं लफडं कळताच पती संतापला; मित्राला ट्रॅक्टरखाली चिरडून मारलं!
13
"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत
14
LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
15
हनीमूनच्या आधीच लव्हस्टोरीचा 'दि एन्ड'! नवरीने पतीला दिला धोका; मिठाईच्या बहाण्याने पतीला दुकानात पाठवलं अन्.. 
16
११ महिन्यांत १.३५ लाख मालमत्ता विक्रीचा उच्चांक, मुंबईकरांकडून राज्य सरकारला मिळाला १२ हजार २२४ कोटींचा महसूल
17
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
18
ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा
19
Karad Bus Accident: नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा कराडजवळ अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी
20
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४५ तालुके पाण्यासाठी आसुसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:26 IST

आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही.

ठळक मुद्देपिके करपू लागलीतीन आठवडे कोरडे

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही. पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी श्ोतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. त्यातही भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.राज्यभरात एक कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विदर्भात ४० लाख हेक्टर क्षेत्रात पेरा आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली. आॅगस्टपर्यंत हे पीक जेमतेम होते. आॅगस्टच्या अखेरच्या आठवडयात पावसाने राज्याकडे पाठ फिरविली. २० ते २५ दिवसांपासून पाऊसच नाही. ओलिताची सोय आहे तेथे वीज उपलब्ध नाही. यामुळे ओलित करायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

अपुरा पाऊस झालेल तालुकेनांदगाव, देवळी (नाशिक), जळगाव, मुक्तीनगर, अमळनेर, धरणगाव (जळगाव), उरण (रायगड), शिरपूर, शिंदखेड (धुळे), शहदा (नंदूरबार), नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, राहता (नगर), शिरूर, बारामती (पुणे), पंढरपूर (सोलापूर), आटपाडी (सांगली), औरंगाबाद, पैठण, वैजापूर (औरंगाबाद), जालना, अंबेड, बदनापूर, धनसावंगी (जालना), पाटोदा, अष्टी, धारूर (बिड), परभणी, पाथरी, जिंतूर, मानवत (परभणी), हिंगोली (हिंगोली), देऊळगावराजा (बुलडाणा) या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही नाही

तीन तालुक्यात निम्मा पाऊसगत तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या तीन तालुक्यात कमी पाऊस पडतो आहे. यावर्षी पुन्हा कमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी ५० टक्केच्या आतमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यात ४८ टक्के, राळेगाव ४८ टक्के, यवतमाळ ५४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यावर्षी नैऋत्य मोसमी वारे न येता पश्चिम आणि पूर्वेकडून अरबी समुद्रातून वारे आले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडला. यात एकसमान दाब नव्हता. यामुळे कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झाला. याला निसर्गाचा असमतोल कारणीभूत आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :agricultureशेती