शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

४३ गावांतील घरांची पडझड, पिके खरडली

By admin | Updated: July 14, 2016 02:22 IST

सलग पाच दिवस कोसळलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील ४३ गावांना बसला. घराच्या पडझडी सोबत शेतातील पीक खरडून गेले. रस्ता,

वीज पुरवठा खंडित : मालमत्तेचे लाखोचे नुकसान यवतमाळ : सलग पाच दिवस कोसळलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील ४३ गावांना बसला. घराच्या पडझडी सोबत शेतातील पीक खरडून गेले. रस्ता, वीज आणि पुल या सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. याचा प्राथमिक अहवल जिल्हा प्रशासनाने आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे. पुसद तालुक्यातील गौळ खुर्द, कोंडाई, ब्राम्हणगाव, धानोरा ईजारा, हिवळणी तलाव, जांबनाईक येथे १५ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. उमरखेड तालुक्यातील पळशीमध्ये आलेल्या पुरात आठ शेळया वाहून गेल्या. दिग्रस तालुक्यातील ३० गावांना पावसाचा फटका बसला. या ठिकाणी ५० घरांची पडझड झाल्याचा अहवाल नैसर्गिक आपत्ती विभागाकडे आला आहे. आर्णी तालुक्यातील सहा गावांना पुराचा फटका बसला. मसोला, वरूड, केळझर, नाईकनगर, कवठा बु, खडका गावाचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी ९ घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. झरी तालुक्यातील कथली बोरगाव गावात पाणी शिरले याठिकाणी मोठे नुकसान झाले. काशीनाथ धोबाडे यांचा बैल पाचपोर प्रकल्पात वाहून गेला. या तालुक्यातील नदी काठच्या शेत शिवारात मोठया प्रमाणात पाणी शिरले. पुराने जमीन खरडून गेली आहे. शेतीच्या नुकसानीचा आकडा अद्याप पुढे आला नाही. यासोबतच वीज खांब आडवे पडून विजेच्या तारा तुटणे, रस्ता उखडणे, पुलाला काही ठिकाणी तडे गेल्याने लाखोचे नुकसान झाले. (शहर वार्ताहर)