शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

४२८२ जागा, ८९०३ उमेदवार

By admin | Updated: July 17, 2015 02:33 IST

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

५०२ ग्रामपंचायतींची निवडणूक : २५ जुलैला मतदान यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यातील चार हजार २८२ जागेसाठी आठ हजार ९०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता खऱ्या अर्थाने गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच १२८ ग्रामपंचायतीमध्ये १३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील या निवडणुका गाव पुढाऱ्यांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. पक्षीय चिन्हावर ही निवडणूक होत असली तरी नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपा व शिवसेनेकडून या निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष विस्तार केला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही गावातील आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुका असल्या तरी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यामध्ये हिरीरीने सहभागी होताना दिसतात. आता रात्रीचा दिवस करून प्रचार केला जात आहे. मतदार यादी हातात घेऊन घरात किती मतदार आहेत, याचा शोध कार्यकर्ते घेत आहेत. गावाबाहेरचे मतदार आणण्यासाठी नियोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी नातेसंबंध जोडून त्यांच्याकडून मतदान आपल्या बाजूने करण्यासाठी गळ घातली जात आहे. २४ जुलैच्या रात्रीपर्यंत ५०२ गावातील गावपुढारी व कार्यकर्ते यांच्या डोळ्याला झोप लागणार नाही. काहीही झाले तरी मतदान आपल्याच पारड्यात घेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. उमेदवाराची दारोमदार ही प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आहे. (कार्यालय प्रतिनिधी)