शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आर्णीतील ४२ कोटींच्या नळ योजनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 3, 2015 02:43 IST

विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले.

अखेर एकमत : नगरपरिषदेची सभा आर्णी : विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले. योजनेचे काम सुरू व्हावे यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. आता या योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. गेली दोन वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने या योजनेच्या कामामध्ये अडथळा येत होता. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता पालिकेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी या योजनेसाठी हो भरला. नगरसेवक अनिल आडे, छोटू देशमुख, प्रवीण मुनगीनवार, नारायण चलपेलवार, रेखा ढाले आदींनी सदर योजना त्वरित सुरू व्हावी यासाठीचा ठराव घ्यायला लावला. नगराध्यक्ष आरीज बेग यांच्यासह उपस्थित सर्व नगरसेवकांनी या ठरावाला संमती दर्शविली. यानंतर मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी रितसर निविदा प्रक्रिया पार पाडली. याशिवाय सभेमध्ये विविध विषय चर्चिले गेले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ३० लाख ८१ रुपये प्राप्त झाले आहे. ५८४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रति शौचालय १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कृषी विभागामार्फत शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जाव्या, अशी मागणी प्रवीण मुनगीनवार यांनी केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा असे नारायण चलपेलवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रावण मडावी, शाहीन पठाण, गणेश हिरोळे, अनिताताई भगत, ज्योतीताई थोरकर, मंगला ठाकरे, अंजली खंदार, कौशल्याबाई इंगळे, रेखा ढाले, जावेद सोलंकी, शेखर लोळगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नगराध्यक्ष आरीज बेग यांनी या पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)