शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

दारव्हा तालुक्यात ३७ सदस्य अपात्र

By admin | Updated: August 23, 2015 02:40 IST

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आता खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याने

दारव्हा : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आता खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याने दारव्हा तालुक्यातील ३७ निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अपात्र घोषित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या व्यक्तींनी निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसामध्ये सादर न केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दारव्हा तालुक्यातील निवडून आलेल्या व पायाभूत अशा १५५ ग्रामपंचायत उमेदवारांना ज्यांनी खर्च सादर केला नाही अशांना नोटीस देऊन अपात्र घोषित केले आहे. त्यात तालुक्यातील लाडखेडचे तीन सदस्य, नायगाव दाने, उजोना चार, पेकर्डा दोन, पाथ्रड देवी सहा, कामठवाडा एक, रामगाव (रामेश्वर) चार, घाटकिन्ही एक, कुंभारकिन्ही पाच, करजगाव दोन, तळेगाव चार, पिंपळखुटा तीन अशा एकूण ३७ निवउून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. तर ११८ निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडून न आलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व १५५ जणांना आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षाकरिता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)