शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

३२३ पांदण रस्त्यांचे अतिक्रमण काढले

By admin | Updated: August 22, 2016 01:17 IST

पांदण रस्त्यांचा वाद विकोपाला जाऊन मारामाऱ्या आणि खुनाचे दुर्दैवी प्रकार घडतात. या संपूर्ण प्रकारात

लोकसहभाग : ४४८ किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांसाठी झाले खुलेयवतमाळ : पांदण रस्त्यांचा वाद विकोपाला जाऊन मारामाऱ्या आणि खुनाचे दुर्दैवी प्रकार घडतात. या संपूर्ण प्रकारात सामंजस्याची भूमिका घेतली तर हा वाद सहज मिटतो. लोकसहभागाचा वापर केला, तर पांदण रस्ते मोकळे करणे सहज शक्य होते. याच तंत्राचा वापर करीत जिल्ह्यातील ३२३ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. यामुळे ४४८ किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहेत.अतिक्रमण हटाव मोहीम सक्तीने राबविण्याऐवजी लोकसहभागातून राबविण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला. या मोहिमेत महसूल विभागाला पूर्णत: यश मिळाले आहे. लोकसहभागातून पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. यातून अनेक वर्षांचा वाद मिटला आहे. पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र त्यावरूनच सतत वाद घडतात. आता पांदण रस्त्यामुळे अडकलेले शेतकरी स्वत:च्या शेतापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)चारशे रस्ते वांद्यातसंपूर्ण वर्षभरात महसूल विभागाने ३२३ रस्त्याचे अतिक्रमण हटविले. यानंतरही ४०० रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. महसूल प्रशासनाने ४०० अतिक्रमित पांदण रस्ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने उपाययोेजना करण्यासाठी लोकसहभाग घेतला जाणार आहे. यामुळे उर्वरित पायवाटांचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.