शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

३२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यातून डच्चू

By admin | Updated: April 3, 2017 00:18 IST

नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला.

अडीच कोटींचा लाभ : पाच हजार शेतकरी पात्र यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. मात्र केवळ पाच हजार शेतकरीच मदतीस पात्र ठरले. ३२ हजार शेतकऱ्यांना डच्चू देण्यात आला. राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने रबीचा पीक विमा जाहीर केला. यात जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी विमा मिळण्यास पात्र ठरले. त्यांना अडीच कोटींची मदत दिली जाणार आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणातून पिकांना वाचविण्यासाठी २०१५-२०१६ मध्ये ३८ हजार ५२ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. त्यांनी ५२ कोटींचे पीक संरक्षीत केले होते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. यामुळे पीक विमा उतरविणारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता गहू, हरभरा व भुईमूगासाठी विम्याचा लाभ दिला जाणार आहे. गव्हाकरिता १० तालुके, हरभऱ्याकरिता केवळ दोन तालुके, तर भुईमूगासाठी एकाच तालुक्यातील शेतकरी पात्र ठरले. गहू पिकाकरिता तीन हजार ३८९ शेतकऱ्यांना २९३९ हेक्टरकरिता एक कोटी ४९ लाख १९ हजार ३०४ रूपयांची मदत मिळणार आहे. यात यवतमाळ, केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, दिग्रस, नेर, आर्णी आणि पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (शहर वार्ताहर) भुईमूगाकरिता तीन शेतकरी पात्र हरभऱ्याकरिता केळापूर आणि पुसद या दोनच तालुक्यातील दोन हजार ६९ शेतकऱ्यांना एक हजार ६७२ हेक्टरसाठी विमा दिला जाणार आहे. त्यांना ७५ लाख ४५ हजार ३९८ रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. भुईमूगाच्या विम्याकरिता केवळ तीन शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना एक लाख २६ हजार ८४० रूपयांचा विमा दावा मिळणार आहे.