शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

३० लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: June 30, 2017 01:59 IST

राज्य शासनाच्या वन विभागाने ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ ही योजना हाती घेतली.

 ११२ रोपवाटीका : जिल्ह्यात एक कोटी वृक्षांची होणार निर्मितीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या वन विभागाने ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ ही योजना हाती घेतली. या योजनेतून एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ‘रोप आपल्या दारी’ योजनेतून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अनुदानावर वृक्ष वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.वन विभागासोबतच शासनाचे विविध ३२ विभाग तसेच समाजसेवी संघटना, शाळा व महाविद्यालय आदी सर्व मिळून ही महत्वाकांक्षी मोहीम राबविणार आहेत. सात दिवसात ३० लक्ष वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या वृक्षांच्या निर्मितीसाठी ११२ रोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एक कोटी वृक्षांची निर्र्मिती कण्यात आली आहे. यामुळे आठ ते दहा हजार महिलांना रोजगार मिळाल्याचीही माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.जिल्ह्यातील चार हजार ४३ ठिकाणी ३१ लाख ५६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सॅटेलाईट आणि अद्यावत यंत्रणेच्या मदतीने यावर वॉच ठेवला जाणार आहे. माय प्लॅन्ट अ‍ॅपवर याची माहिती नोंदविली जाणार आहे. नवीन तंत्राच्या आधारे ही लागवड करण्यात येऊन या वृक्षांचे संगोपन व संवर्धनसुद्धा नियमितपणे करण्यात येणार प्रत्येक रोपट्याने मोठ्या वृक्षात रुपांतर झाले पाहिजे, ही या मागील शासनाची भूमिका असल्याचे यातून दिसून येते. वनकर्मचाऱ्यांना तीनशे गावे दत्तक दिले जाणार आहेत. यासोबतच एका कर्मचाऱ्याला ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले जाणार आहे. या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे वनविभागाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासोबतच वृक्ष लावण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांना ५० टक्के अनुदानावर वृक्ष मिळणार आहे. ‘रोप आपल्या दारी’ ही योजना प्रामाणिकपणे राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला सीसीएफ् जी. एस. चव्हान आणि एसीएफ् गिरजा देसाई यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.