शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

२६ हजार नावे वगळली, २५ हजार समाविष्ट

By admin | Updated: January 12, 2016 02:10 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात २६ हजार मतदारांची नावे वळण्यात आली..

मतदार यादी पुनरीक्षण : जिल्ह्याची मतदारसंख्या झाली २० लाख रूपेश उत्तरवार यवतमाळ राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात २६ हजार मतदारांची नावे वळण्यात आली तर २५ हजार मतदारांची यात नव्याने भर पडली आहे. आता जिल्ह्याची मतदार संख्या २० लाख झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचे तत्काळ पुनरीक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम पार पडला. यात २६ हजार मयतांसह दोन ठिकाणी असलेली नावे बाद करण्यात आली. जिल्ह्यात ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान मतदारयादी पुनरीक्षण मोहीम राबविली गेली. या दरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. मतदारयादीत मयत, गाव सोडून गेलेल्या व्यक्ती, दोन ठिकाणी नावे असणाऱ्या व्यक्ती सर्वेक्षणकर्त्यांना आढळले. अशा २६ हजार ७८९ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. यासोबतच ज्या तरुण-तरुणींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली, त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. अशा २५ हजार ६२३ मतदारांची नावे राज्य निवडणूक आयोगाने समाविष्ट केली आहेत.