शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

वर्‍हाडातील चार जिल्ह्यांमध्ये २३.४0 टक्के जलसाठा

By admin | Updated: July 6, 2014 23:37 IST

वर्‍हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.

अकोला : पावसाळा लांबल्याने वर्‍हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. अकोला जिल्ह्यात १९.५0, वाशिम १९.५७ तर बुलडाणा जिल्ह्यात २५.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.यावर्षी प्रचंड तापमान व पावसाला होत असलेल्या विलंबामुळे वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यातील धरणांमधील जलपातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांतील जलसाठे ओसंडून वाहत होते. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा प्रकल्पात २0.१३ दलघमी म्हणजे २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पातूर तालुक्यातील मोर्णा या प्रकल्पात ३0 टक्के व निगरुणा धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात केवळ ३ टक्के जलसाठा शिलक्क असून, दगडपारवा प्रकल्पाचा जलसाठा शून्यपातळी खाली गेला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा सिंचन प्रकल्पात ३१ टक्के, ज्ञानगंगामध्ये ४१, मस २७ , कोराडी ४९ व पलढग धरणात २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा सिंचन प्रकल्पात १९ टक्के तर याच जिल्हय़ातील लोअरपूस धरणामध्ये ५२, सायखेडा ४३, गोकी २२, वाघाडी २८ व बोरगाव सिंचन प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी व सोनल हे मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित सात लघु प्रकल्प मिळून केवळ १९.१७ टक्के जलसाठा आहे.