शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

१७६ गावांत उगवली परिवर्तनाची पहाट

By admin | Updated: September 21, 2014 23:57 IST

‘एकीचे बळ’ या वाक्प्रचाराचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर जिल्ह्यातील निर्मल झालेल्या १७६ गावांना भेट दिलीच पाहिजे. गावकऱ्यांच्या एकीने गावाचा कसा कायापालट करात येतो हे येथील

रूपेश उत्तरवार - यवतमाळ‘एकीचे बळ’ या वाक्प्रचाराचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर जिल्ह्यातील निर्मल झालेल्या १७६ गावांना भेट दिलीच पाहिजे. गावकऱ्यांच्या एकीने गावाचा कसा कायापालट करात येतो हे येथील नागरिकांनी दाखवून दिले आहे. या गावात परिवर्तनाची पहाट उगवली असून श्रम प्रतिष्ठेतून गावत नंदनवन फुलले आहे. देशात २००१ पासून स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला. २००२ मध्ये जिल्ह्यात या अभियाना प्रारंभ झाला. अलीकडे या अभियानाचे नाव बदलले. निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा वसा अखंडपणे पुढे सुरू राहणार आहे. त्याचाच हा वृत्तांत. जिल्ह्यातील २ हजार ४० गावांपैकी १२० गावे निर्मल झाली आहेत. तर ५६ गावे नव्याने प्रस्तावीत आहेत. ५०० लोकसंख्येपासून ते दहा हजार लोकवस्तीपर्यंतची ही गाव आदर्श ठरली आहेत. ५० हजारापासून ते सात लाखापर्यंतचे बक्षीस या गावांनी पटकाविले आहेत. सौर उर्जेवरील पथदीवे, हातपंप, गोबर गॅस, निधूर चुल या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण होत आहे. गावामध्ये कुऱ्हाड बंदी असून अवैध वृक्षतोडीला आळा बसला आहे. या गावांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यापूर्वी बैठक घेतली जाते. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतले जातात. गावातील अबालवृध्द कामाला लागतात. या गावांनी आपला सर्व आळस बाजुला सारला आहे. गावाला नंदनवन करण्याचाच वसा घेतला.