शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

१२०० घरांची पडझड, ७३ हजार मदत

By admin | Updated: August 8, 2015 02:35 IST

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र या पावसाने अद्यापही आॅगस्टची सरासरी गाठलेली नाही. परिणामी जलप्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. यामुळे रबीसह उन्हाळ्यातील पेयजलाचा प्रश्न भविष्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळी पावसाने १२०० घरांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यामध्ये ७३ हजार रुपये सानुग्रह मदत वितरित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेचा सामना दोन् ावेळा करावा लागला. अशा स्थितीत पीक हातातून जाणार असल्याचा धोका निर्माण झाला होता. ४ ते ६ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पाऊस बरसला. आतापर्यंत ३९९ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के आहे. मागिल वर्षी १ आॅगस्टपर्यंत ४९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १०० मिमीची तफावत आहे. यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प पूर्णत: भरले नाहीत. प्रकल्पांना ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी दोन मोठ्या पावसांची आवश्यकता आहे. यानंतर रबी आणि उन्हाळी पिकांचे नियोजन करता येईल. उन्हाळ्यात मुबलक पाण्यासाठी प्रकल्पांमध्ये जलसाठा असणे गरजेचे राहणार आहे. हवामान खात्याने आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल्पपावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे प्रकल्प भरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास उन्हाळ्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर वार्ताहर)