शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

१००६ गावांसाठी १२ कोटी

By admin | Updated: January 1, 2016 03:37 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आला आहे. यामध्ये एक हजार

यवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आला आहे. यामध्ये एक हजार सहा गावांचा समावेश असुन त्या ठिकाणी १ हजार ३२ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये विंधन विहिरी दुरूस्त करणे, तात्पूरती पूरक नळयोजना घेणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, गाळ काढणे, टँकर आणि बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा करणे यासह विविध उपाय योजनांचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत ७०५ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ७२८ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याकरिता ११ कोटी १३ लाख ५७ हजार रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान ३०१ गावांमध्ये टंचाईचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. तेथे ३०४ उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याकरिता एक कोटी २९ लाख ४० हजार रूपये लागणार आहेत. या संपूर्ण उपाययोजनेसाठी १२ कोटी ४२ लाख ९७ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसत आहे.