शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

११ तालुक्यांची भूजल पातळी घसरली

By admin | Updated: February 13, 2015 01:52 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांची भूजल पातळी घटल्याचे पुढे आले आहे. एक मीटरने पाणी पातळी घटली असून ....

यवतमाळ : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांची भूजल पातळी घटल्याचे पुढे आले आहे. एक मीटरने पाणी पातळी घटली असून आगामी काळात पाणी टंचाईची स्थिती आणखी गडद होण्याचे संकेत आहेत. यावर उपाय म्हणून विंधन विहिरींचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. भुजल सर्वेक्षण विभागच्यावतीने वर्षभरात जानेवारी, मार्च, मे आणि आॅक्टोबर, महिन्यात भूजल पातळीचा आढावा घेतला जातो. यामध्ये पाण्याची पातळीही मोजली जाते. त्यानुसार पाणीटंचाईचे नियोजन करण्यात येते. १७९ विहिरींच्या निरीक्षणावरून १६ तालुक्यातील भूजल पातळीचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालातील सर्वचबाबी धक्कादायक आहे. अपुऱ्या पावसाने भूजलात मोठी घसरण झाल्याचे पुढे आले आहे. सर्वाधिक घट उमरखेड तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या तालुक्यात भुजल पातळी ०.८३ मीटरने घटली आहे. यवतमाळ तालुक्याची भूजल पातळी ०.६४ मीटरने घटली आहे. आर्णीची भूजल पातळी ०.४६ मीटरने घटली आहे. दारव्हाची भूजल पातळी ०.३७ मीटरने घटली आहे. राळेगावची पातळी ०.६२ मीटरने तर महागावची पातळी ०.३८ मीटरने घसरली आहे. झरी तालुक्याच्या भूजल पातळीत ०.२१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यासोबतच घाटंजी, मारेगाव, पुसद आणि वणी तालुक्याची भूजल पातळी स्थिर आहे.विहीर अधिग्रहणासाठी सर्वेक्षणभूजल पातळी घसरल्याने मे महिन्यात चित्र विदारक होण्याची स्थिती आहे. तत्पूर्वी उपाय म्हणून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. कळंब, राळेगाव, पांढरकवडा, पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. (शहर वार्ताहर)