शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

११ तालुक्यांची भूजल पातळी घसरली

By admin | Updated: February 13, 2015 01:52 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांची भूजल पातळी घटल्याचे पुढे आले आहे. एक मीटरने पाणी पातळी घटली असून ....

यवतमाळ : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांची भूजल पातळी घटल्याचे पुढे आले आहे. एक मीटरने पाणी पातळी घटली असून आगामी काळात पाणी टंचाईची स्थिती आणखी गडद होण्याचे संकेत आहेत. यावर उपाय म्हणून विंधन विहिरींचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. भुजल सर्वेक्षण विभागच्यावतीने वर्षभरात जानेवारी, मार्च, मे आणि आॅक्टोबर, महिन्यात भूजल पातळीचा आढावा घेतला जातो. यामध्ये पाण्याची पातळीही मोजली जाते. त्यानुसार पाणीटंचाईचे नियोजन करण्यात येते. १७९ विहिरींच्या निरीक्षणावरून १६ तालुक्यातील भूजल पातळीचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालातील सर्वचबाबी धक्कादायक आहे. अपुऱ्या पावसाने भूजलात मोठी घसरण झाल्याचे पुढे आले आहे. सर्वाधिक घट उमरखेड तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या तालुक्यात भुजल पातळी ०.८३ मीटरने घटली आहे. यवतमाळ तालुक्याची भूजल पातळी ०.६४ मीटरने घटली आहे. आर्णीची भूजल पातळी ०.४६ मीटरने घटली आहे. दारव्हाची भूजल पातळी ०.३७ मीटरने घटली आहे. राळेगावची पातळी ०.६२ मीटरने तर महागावची पातळी ०.३८ मीटरने घसरली आहे. झरी तालुक्याच्या भूजल पातळीत ०.२१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यासोबतच घाटंजी, मारेगाव, पुसद आणि वणी तालुक्याची भूजल पातळी स्थिर आहे.विहीर अधिग्रहणासाठी सर्वेक्षणभूजल पातळी घसरल्याने मे महिन्यात चित्र विदारक होण्याची स्थिती आहे. तत्पूर्वी उपाय म्हणून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. कळंब, राळेगाव, पांढरकवडा, पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. (शहर वार्ताहर)