नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण 50 हजारांनी पराभूत झाले आहेत. लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.