शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात यंदा २६ बायोगॅस प्रकल्प होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:36 IST

ग्रामीण भागातील स्त्रियांचे चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे व जाळण्याकरितापणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी, बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होणाऱ्या शेणखताचा वापर शेतीसाठी ...

ग्रामीण भागातील स्त्रियांचे चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे व जाळण्याकरितापणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी, बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होणाऱ्या शेणखताचा वापर शेतीसाठी करून सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, शौचालयांची जोडणी बायोगॅस संयंत्रास करून गाव परिसर स्वच्छ राहावा, आदी उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अमलात आली. याअंतर्गत गेल्या २२ वर्षांत जिल्ह्यात तीन घनमीटर क्षमतेचे २१२० बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाले. मात्र, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे जनावरांची संख्या घटल्याने बायोगॅस प्रकल्पांना शेण मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, ५० टक्क्यांपेक्षा अधिक बायोगॅस प्रकल्प बंद पडले आहेत. तसेच बायोगॅस प्रकल्पाची शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याने ही योजना संपुष्टात येण्याच्या मार्गाप्रत पोहोचली आहे. दरम्यान, चालूवर्षी जिल्ह्यात २६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे.

.....................

कोट : जिल्ह्यात गत दोन वर्षांत प्रत्येकी १६ हजार ६०० रुपये अनुदान देय असलेले २७ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले असून यंदा २६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

- विकास बंडगर

कृषी विकास अधिकारी, जि.प., वाशिम