शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

‘सहस्त्र सिंचन’च्या १२00 विहिरींची कामे सुरू

By admin | Updated: April 30, 2017 02:30 IST

उद्दिष्ट गाठण्यासाठी धावपळ ; ३0 जूनपर्यंंत पूर्ण कराव्या लागणार सहा हजार विहिरी.

वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजना राबविली जात आहे. या अंतर्गत ३0 जूनपयर्ंत सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करावयाची असून, १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता कृषी विभागाची धावपळ सुरू आहे. पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २0१६ पयर्ंत अर्ज स्वीकारून १0 जानेवारी २0१७ पयर्ंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपयर्ंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतु या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. त्यामुळे लाभार्थींंची निवड करण्यास विलंब लागला. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांकडून प्राप्त १८ हजार ४४५ अर्जांंपैकी ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेच्या लाभार्थींंची निवड करण्यासाठी सहा तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्यानंतरही मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाशिम तालुक्यात १0 विहिरींची, तर मानोरा तालुक्यात पात्र ठरलेल्या केवळ २ विहिरींची कामे सुरू झाली होती. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही ग्रामसभांचे आयोजनच करण्यात आले नव्हते. त्यामुळे निर्धारित उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे यांनी वारंवार बैठका घेऊन आपल्या सहकार्यांंना कामाची गती वाढविण्यास सांगितले. त्यामुळे शनिवार, २९ एप्रिलपर्यंंत जिल्ह्यात १ हजार २0५ विहिरींची कामे सुरू होऊ शकली असून, येत्या दोन महिन्यांच्या कालावधित उर्वरित विहिरी सुरू होऊन सहस्त्र सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.