शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला ...

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. शासकीय नियमानुसार प्रशासनाद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्तांच्या यादीतही विलास राठोड यांचे नाव समाविष्ट झाले, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही.

शेतकरी विलास राठोड हे मेंदुविकाराने ग्रस्त असून, त्यांच्या आईलाही कर्करोगाने ग्रासलेले आहे. त्यामुळे दोघांच्याही उपचारासाठी वर्षाकाठी लाखोंचा खर्च होत आहे. असे असताना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने सारासार विचार करून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

....................

बाॅक्स :

वारंवार निवेदने देऊनही मागणी बेदखल

अतिवृष्टीमुळे लिंबूची बाग पुर्णत: जमीनदोस्त झाली. त्याचा पंचनामा होऊनही नुकसानभरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. यासंबंधी ९ मार्च आणि १८ मार्च २०२१ रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर केले; मात्र मागणी बेदखल ठरविण्यात आली. त्यामुळे पुन्हा कारंजाच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली.