शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अतिवृष्टीची नुकसानभरपाई कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला ...

वाईगौळ येथील शेतकरी विलास शेरसिंग राठोड यांच्या गट नं. २१२ मधील लिंबूच्या ३०० झाडांच्या बागेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. शासकीय नियमानुसार प्रशासनाद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्तांच्या यादीतही विलास राठोड यांचे नाव समाविष्ट झाले, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही.

शेतकरी विलास राठोड हे मेंदुविकाराने ग्रस्त असून, त्यांच्या आईलाही कर्करोगाने ग्रासलेले आहे. त्यामुळे दोघांच्याही उपचारासाठी वर्षाकाठी लाखोंचा खर्च होत आहे. असे असताना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने सारासार विचार करून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

....................

बाॅक्स :

वारंवार निवेदने देऊनही मागणी बेदखल

अतिवृष्टीमुळे लिंबूची बाग पुर्णत: जमीनदोस्त झाली. त्याचा पंचनामा होऊनही नुकसानभरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. यासंबंधी ९ मार्च आणि १८ मार्च २०२१ रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर केले; मात्र मागणी बेदखल ठरविण्यात आली. त्यामुळे पुन्हा कारंजाच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली.