शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

काेराेना लसीचे काॅकटेल केले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST

वाशिम : काेराेना लसीचा पहिला डाेस वेगळा आणि दुसरा डाेस वेगळा घेतला तरी त्याचा विपरित परिणाम हाेणार नाही असे ...

वाशिम : काेराेना लसीचा पहिला डाेस वेगळा आणि दुसरा डाेस वेगळा घेतला तरी त्याचा विपरित परिणाम हाेणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत तज्ज्ञ डाॅक्टर्सशी चर्चा केली असता काेराेना लसीचे काॅकटेल केले तर अपेक्षित परिणाम हाेणार नसल्याचे मत व्यक्त केले.

जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख २७ हजार ४१७ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ९४,०२४ ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षीय ८९,३८८, तर १८ ते ४४ वर्षांतील ७ हजार ३२० जणांचा समावेश असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. १८ ते ४४ वयाेगटांतील नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला नाही.

काेराेनाला हरविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने देशभरात सध्या लसीकरण माेहीम जाेरात सुरू आहे. परंतु काही ठिकाणी लसीचा पुरवठा हाेत नसल्याने लसीकरण माेहिमेत अडथळाही हाेत आहे. काॅकटेल लसीमुळे अपेक्षित परिणाम हाेत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी जिल्ह्यात काॅकटेल लस काेणालाही देण्यात आली नाही. काॅकटेल लस घेतल्यास दुष्परिणाम हाेणार नसला तरी शरीरात म्हणाव्या त्या प्रमाणात अँटीबाॅडीज तयारही हाेणार नाहीत. यामुळे काेराेना लसीचा पहिला डाेस वेगळा आणि दुसरा डाेस वेगळा न घेणेच बरे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

..................

वाशिम जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या लस देण्यत आली नाही

वाशिम जिल्ह्यात ज्या व्यक्तीने जी लस घेतली त्याचाच दुसरा डाेस देण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तरी असा प्रकार आढळून आला नसल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.

... जिल्ह्यात लसीकरण माेहीम गांभीर्यपूर्वक राबविण्यात येत असून, नागरिकांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. काेराेनावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याची जनजागृती करण्यात येत आहे.

.............

काेराेनाचा प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस ज्या कंपनीचा घेतला आहे त्याच कंपनीचा दुसरा डाेस दिलेल्या वेळेत घ्यावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित आहेत. त्यामुळे काेणालाही वेगवेगळी लस देण्यात येत नाही. तसेच अद्याप काेणी मागितली सुद्धा नाही. वेगवेगळी लस घेतल्यास त्याचा विपरित परिणाम हाेत नाही परंतु अपेक्षित परिणाम सुद्धा हाेणार नाही.

... डाॅ. मधुकर राठाेड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

..................

लस घेतल्याशिवाय काेराेनावर पर्याय नाही. लस घेतलेल्या व्यक्तीचे मृत हाेण्याचे प्रमाण शून्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येकाने आधी घेतललेली लसीचाच दुसरा डाेस घ्यावा कारण यामध्ये बदल केल्यास अपेक्षित परिणाम जाणवणार नाही.

... डाॅ. अनिल कावरखे

...............

लसीचा तुटवडा आहे म्हणून दुसरी लस घेणे किंवा यापेक्षा ती लस चांगली म्हणून त्यात बदल करणे यामुळे अपेक्षित परिणाम हाेणार नाहीत. शरीरात पाहिजे त्या प्रमाणात अँटिबाॅडीज तयार हाेणार नाहीत. त्याकरिता आधी जी लस घेतली तीच लस घेऊन काेराेनापासून बचाव करावा

डाॅ. लक्ष्मीकांत राठाेड

...................