शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

काेराेनाने मृत्यू झालेल्या एक अपत्य असलेल्या पालकांचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST

आई व वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांचे संगाेपन व्हावे याकरिता हा निर्णय चांगलाच; परंतु ज्यांना एकच अपत्य हाेते व त्याचाही ...

आई व वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांचे संगाेपन व्हावे याकरिता हा निर्णय चांगलाच; परंतु ज्यांना एकच अपत्य हाेते व त्याचाही मृत्यू झाला अशा पालकांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. काेराेनामुळे लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी १३ ते २५ वर्षीय वयाेगटातील अनेक मुलामुलींचा मृत्यू झाल्याची नाेंद आराेग्य विभागाच्या दप्तरी आहे. यामध्ये काही मुले अशीही आहेत जे आपल्या पालकांचे एकमेव अपत्य हाेते. यांच्याच्या भरवशावर यांचे म्हातारपणातील भवितव्य अवलंबून हाेते. आता तेही गेल्याने या पालकांनी काय करावे.

..................

शासनाने लक्ष देणे गरजेचे

ज्याप्रमाणे कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे एक अपत्य असलेल्या ५० ते ५५ वर्षांवरील पालकांनाही मदत जाहीर करण्याबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या व्यक्तीचे पालनपाेषण पुढे काेणी करावे, हा माेठा प्रश्न आहे.

...................

अशा पालकांना दरमहा अर्थसाह्याची गरज

कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एकच अपत्य असलेल्या पालकांनाही दरमहा अर्थसाह्याचे नियाेजन करण्याची गरज आहे.

...........................

एकमेव अपत्य गेलेल्यांना जीवन जगण्याची चिंता

वाशिम शहरातील एका व्यक्तीला एकच अपत्य होते. त्यालाही काेराेनाने हिरावल्याने पुढील जीवन कसे जगावे, अशी चिंता त्यांच्यासमाेर निर्माण झाली आहे. वयही खूप असल्याने अपत्य हाेईल किंवा नाही सांगता येत नसल्याने त्या व्यक्तीसमाेर माेठा पेच निर्माण झाला आहे. अशा व्यक्तींचा शाेध घेऊन शासनाने त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.

...........................