शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

वाशिम येथे संयम स्वर्ण सद्भावना पदयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:49 IST

वाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे.  ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी  मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. 

ठळक मुद्देकृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून सुरु झाली पदयात्रा वाशिम शहरातुन काढण्यात आली मिरवणुक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे.  ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी  मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेमध्ये अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता आदिबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.पदयात्रेतील यात्री रोज ३० ते ३६ कि़मी.चालत आहेत. सदर पदयात्रा हिंगोली नाका येथुन निघुन राजनी चौक मार्गे  अ‍ॅबेझर  पार्श्वनाथ मंदिर व आदिनाथ मंदिराचे दर्शन जैन भवन येथे या पदयात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हचारी तात्याभैय्या होते. तसेच मंचावर  प्रमुख अतिथी म्हणुन बंडु भैय्या,  सुनिलभैय्या ,प्रकाशभैय्या, विशालभैय्या, उदय लेंगडे,  राजकुमार चौगुले, पवन अंबुरे, संतोष पांगळ, महाविर जैन, डॉ.सुरेश गोसावी, शांतीनाथ  चौगुले, नितीन शहा,  कुबेर चौगुले,  बाहुबली लडे, डॉ.शांतीनाथ चौगुले,  सागर पाटील, सागर पाटील, विजय चौगुले हे पदयात्रेचे संयोजक उपस्थित होते.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अ‍ॅड.वैशाली वालचाळे यांनी केले.  आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मतेचा साधण्याकरिता  मनाचा व शरिराचा संयम आवश्यक आहे असल्याचे सांगितले. तात्याभैय्या यांनी आचार्यश्री यांना दक्षीणेकडे विहार व्हावा व हा विचार करत असतांना विदर्भ, मराठवाडा, दक्षीण महाराष्ट्र या भागात व्हावा याकरिता  सर्वांनी पदयात्रेत सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये मोहनलाल वालचाळे ,रमेश बज,  विनोद गडेकर, कमलाकर भुरे, बापु महाराज, अक्षय जोगी, चंद्रशेखर उकळकर, अ‍ॅड.बज हे सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  सर्व मान्यवरांचे स्वागत जैन समाजातर्फे करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन सन्मती हरसुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद मानेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवि बज, सचिन गोधा, प्रविण राऊत, विरेंद जोगी, हरिष बज, सचिन बज, संतोष जोगी, प्रदीप चाणेकर, प्रविण वाळले, रविकुमार पाटणी, रविंद्र कान्हेड, कुलभुषण  वाकळे, आदेश काहान, श्रेणीकजी भुरे, आतीष गंगवाल, प्रविण पाटणी, किशोर महाजन, उज्वला उकळकर, मुकूंद वालचाळे ,प्रदीप बांडे, आदिंनी परिश्रम घेतले.याप्रसंगी  जैन समाज वाशिम, रिसोड, हराळ, अनसिंग,  शिरपूर,  मालेगाव येथील श्रावक उपस्थित होते.