शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

वाशिम येथे संयम स्वर्ण सद्भावना पदयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:49 IST

वाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे.  ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी  मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. 

ठळक मुद्देकृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून सुरु झाली पदयात्रा वाशिम शहरातुन काढण्यात आली मिरवणुक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे.  ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी  मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेमध्ये अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता आदिबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.पदयात्रेतील यात्री रोज ३० ते ३६ कि़मी.चालत आहेत. सदर पदयात्रा हिंगोली नाका येथुन निघुन राजनी चौक मार्गे  अ‍ॅबेझर  पार्श्वनाथ मंदिर व आदिनाथ मंदिराचे दर्शन जैन भवन येथे या पदयात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हचारी तात्याभैय्या होते. तसेच मंचावर  प्रमुख अतिथी म्हणुन बंडु भैय्या,  सुनिलभैय्या ,प्रकाशभैय्या, विशालभैय्या, उदय लेंगडे,  राजकुमार चौगुले, पवन अंबुरे, संतोष पांगळ, महाविर जैन, डॉ.सुरेश गोसावी, शांतीनाथ  चौगुले, नितीन शहा,  कुबेर चौगुले,  बाहुबली लडे, डॉ.शांतीनाथ चौगुले,  सागर पाटील, सागर पाटील, विजय चौगुले हे पदयात्रेचे संयोजक उपस्थित होते.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अ‍ॅड.वैशाली वालचाळे यांनी केले.  आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मतेचा साधण्याकरिता  मनाचा व शरिराचा संयम आवश्यक आहे असल्याचे सांगितले. तात्याभैय्या यांनी आचार्यश्री यांना दक्षीणेकडे विहार व्हावा व हा विचार करत असतांना विदर्भ, मराठवाडा, दक्षीण महाराष्ट्र या भागात व्हावा याकरिता  सर्वांनी पदयात्रेत सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये मोहनलाल वालचाळे ,रमेश बज,  विनोद गडेकर, कमलाकर भुरे, बापु महाराज, अक्षय जोगी, चंद्रशेखर उकळकर, अ‍ॅड.बज हे सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  सर्व मान्यवरांचे स्वागत जैन समाजातर्फे करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन सन्मती हरसुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद मानेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवि बज, सचिन गोधा, प्रविण राऊत, विरेंद जोगी, हरिष बज, सचिन बज, संतोष जोगी, प्रदीप चाणेकर, प्रविण वाळले, रविकुमार पाटणी, रविंद्र कान्हेड, कुलभुषण  वाकळे, आदेश काहान, श्रेणीकजी भुरे, आतीष गंगवाल, प्रविण पाटणी, किशोर महाजन, उज्वला उकळकर, मुकूंद वालचाळे ,प्रदीप बांडे, आदिंनी परिश्रम घेतले.याप्रसंगी  जैन समाज वाशिम, रिसोड, हराळ, अनसिंग,  शिरपूर,  मालेगाव येथील श्रावक उपस्थित होते.